माझ्या भावना, विचार, सुख-दु:ख, माझे प्रेम, माझा संताप, माझे शब्द आणि त्यांच्या ओळी जेव्हा मी कागदावर उतरवतो तेव्हा त्या कागदावर कविता नव्हे तर मी आणि मीच असतो....
निर्लज्ज्यांनी कुंपण बनायचं
बुजगावण्याला फसवून शेत खायचं
अन घामगाळणार्या शेतकर्याने
हतबल होऊन पाहत राहायचं......
पण हि हतबलता कुठ पर्यंतची
त्याची सहनशीलता कुठ पर्यंतची
चवताळून उठला जर तो,
मग कुंपणाने ठरवावं, त्याची मर्यादा कुठ पर्यंतची
- महेश जाधव
Post a Comment
No comments:
Post a Comment